२७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का. मनसेचे आमदार राजू पाटील यांचा विधानसभेत प्रश्न.

२७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का?? मनसेचे आमदार राजू पाटील यांचा विधानसभेत प्रश्न.


आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांचा प्रश्न पुन्हा एकदा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. २७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का?? असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सरकार ही गावं वगळण्याच्या सकारात्मक भूमिकेत आहे असे सांगितले.


#कल्याणडोंबिवलीमहानगरपालिका #गावं२७ #ThaneLive


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू