२७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का. मनसेचे आमदार राजू पाटील यांचा विधानसभेत प्रश्न.

२७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का?? मनसेचे आमदार राजू पाटील यांचा विधानसभेत प्रश्न.


आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांचा प्रश्न पुन्हा एकदा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. २७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का?? असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सरकार ही गावं वगळण्याच्या सकारात्मक भूमिकेत आहे असे सांगितले.


#कल्याणडोंबिवलीमहानगरपालिका #गावं२७ #ThaneLive


Popular posts
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image