२७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का. मनसेचे आमदार राजू पाटील यांचा विधानसभेत प्रश्न.

२७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का?? मनसेचे आमदार राजू पाटील यांचा विधानसभेत प्रश्न.


आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांचा प्रश्न पुन्हा एकदा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. २७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहात का?? असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सरकार ही गावं वगळण्याच्या सकारात्मक भूमिकेत आहे असे सांगितले.


#कल्याणडोंबिवलीमहानगरपालिका #गावं२७ #ThaneLive


Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image