नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
नाशिक (रेणुका गायकवाड - महाले) :- स्मार्ट सिटी योजनेत नाशिक शहराचाही सहभाग असून शहराला स्मार्ट बनवण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आले आहे.या कामांमध्ये दहा महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पाचा समावेश असून ते गेल्या सात वर्षात अजूनही पूर्णत्वास आलेले नाहीत.त्यामुळे आजही नागरिकांना अनेक समस्यांचा सा…
Image
नाशिक ग्रामीण व शहर गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर अवैध व्यवसाय, ऑनलाईन लॉटरी यांना आशीर्वाद कोणाचा ?
नाशिक (रेणुका गायकवाड - महाले) :- राज्याच्या गृहमंत्र्यांनी गत वर्षी विधानसभेमध्ये बोलतांना अवैध पद्धतीने ऑनलाईन लॉटरी चालवून शासनाचा टॅक्स बुडवणाऱ्या व्यवसायिकांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कडक निर्देश दिले होते.असे असतानाही नाशिक जिल्ह्यामध्ये राजरोसपणे ऑनलाईन लॉटरी सुर…
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
नवी मुंबई :- महानगरपालिकेशी संबंधित कामांबाबत नागरिकांचा नियमित संपर्क विभाग कार्यालयांशी असतो. त्या अनुषंगाने विभाग कार्यालयामध्ये जाऊन तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सुरुवात केली असून शुक्रवारी त्यांनी बेलापूर विभाग कार्यालयाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा…
Image
आमदार बच्चू कडू यांचे नवी मुंबईत स्नेहभोजन तर शिवसेच्या दोन्ही गटांवर टीकास्त्र , सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात शिंदे सरकार २०२४ पर्यत टिकणार असल्याची प्रतिक्रिया.
नवी मुंबई :- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार असल्याने राज्यातील प्रमुख नेत्यांकडून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.त्याचवेळी या सर्व तर्क वितर्कांना काहीही अर्थ नसल्याचे सांगत २०२४ पर्यंत शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचे विधान आमदार बच्चू कडू यांनी नेरुळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले…
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
नवी मुंबई :- बदली थांबवण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये घेण्यात आल्याची घटना नुकतीच मनपाचे काही दिवसात सेवानिवृत्त होणारे अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या दालनात घडून आल्याने एकच खळबळ माजली आहे.अगोदर अतिक्रमण घोटाळा मग नंतर बदली घोटाळा समोर आल्याने मनपा नेमकं कशात नंबर वन आहे याची चर्चा शहरात स…
Image
१ व २ जूनला रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार, सोहळ्या निमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार
मुंबई : राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी  रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमु…
Image