आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
ठाणे  : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना थारा देऊ नये, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. आचारसंहिता काळात नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम तसेच परवानगीविना सुरू असलेल्या कामांवर तात्काळ का…
Image
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
नवी मुंबई :- दारावे गावातील वरील अनधिकृत इमारतीवर दोन महिन्या पूर्वी मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून तोडकं कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांनी दिली होती.त्या कारवाई नंतर तीच अनधिकृत इमारत पुन्हा थाटात उभी राहिल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे मनपाच्या कार…
Image
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा", महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न
फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट "महादेवा" महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न ठाणे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली "प्रोजेक्ट महादेवा" ही योजना महाराष्ट्राती…
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
नवी मुंबई (योगेश महाजन) :- एकीकडे अनधिकृत बांधकामांमुळे सामान्य नागरिकांचे संसार उध्वस्त होत असतांना त्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी लाखो रुपये घेऊन स्वतःच्या नेतृत्वाखाली सिडको व मनपाचे अतिक्रमण अधिकारी अनधिकृत बांधकामे पूर्ण करून घेत असल्याचे दिसून येत आहे.बेलापूर मधील ज्या अनधिकृत बांधकामांच्या तक…
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
नवी मुंबई (योगेश महाजन) :- गत महिन्यात विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याच इमारतीला पालिकेने नोटीसही दिली होती.मात्र वेळीच काळजी न घेण्यात आल्याने अखेर १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काही जण जखमीही झाले आहेत.सदरील दुर्घटना अतिशय गंभीर अ…
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
मुंबई : महाराष्ट्र "डेटा सेंटर कॅपिटल" आणि "सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल" म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. यूकेसोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक होत आहे. हे गुंतवणूकदारांचा …
Image